Pratap Sarnaik : बसस्थानकांचे होणार सुरक्षा लेखापरीक्षण; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Maharashtra Transport : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. तसेच, १५ एप्रिलपर्यंत जप्त वाहनांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Pratap Sarnaik
Pratap SarnaikSakal
Updated on

मुंबई : राज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करावे, स्थानक व आगारांमध्ये उभ्या असलेल्या बस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांची १५ एप्रिलपर्यंत विल्हेवाट लावण्याचे निर्देश आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com