HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Mumbai HSC Result: राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र यामध्ये मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के लागल्याचे समोर आले आहे.
HSC Result

HSC Result

ESakal

Updated on

मुंबई : राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आपल्या नियोजित वेळेपूर्वीच शनिवारी (ता. २) जाहीर झाला. यात मुंबई विभागातून परीक्षेला बसलेल्या तीन लाख २३ हजार ५०१ नियमित विद्यार्थ्यांपैकी दोन लाख ९१ हजार ४१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९०.०८ टक्के इतका आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com