Mumbai News: झोपड्यांच्या पुनर्विकासास गती; गृहनिर्माण धोरणाचा शासन आदेश सरकारकडून जारी

Maharashtra Housing Policy: महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण धोरण २०२५ अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसनासाठी रहिवाशांची संमती अनिवार्य नाही. तसेच, विरोध करणाऱ्यांना पोलिसी सुरक्षा न मिळाल्यास खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून हटवण्याची मुभा मिळाली आहे.
Mumbai News
Mumbai Newssakal
Updated on

मुंबई : दहा एकरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या खासगी भूखंडावरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि पुनर्विकास करण्यासाठी झोपडपट्टी रहिवाशांची संमती आवश्यक असणार नाही. तसेच या भूखंडावरील अपात्र आणि असहकार्य करणाऱ्या झोपडपट्टी रहिवाशांनी पाडकाम करताना विरोध केल्यास पुरेसे पोलिस नसतील तर खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून अशा झोपडीधारकांना हटवण्याचे काम करता येऊ शकते, असे राज्य सरकारच्या गृहनिर्माण धोरण २०२५मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com