Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Apmc 50kg Bag Limit Mathadi Workers: बाजार समित्यांमधील कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेत, शेतमालाच्या पोत्यांची कमाल वजन मर्यादा ५० किलो निश्चित केली आहे.
Apmc 50kg Bag Limit Mathadi Workers

Apmc 50kg Bag Limit Mathadi Workers

ESakal

Updated on

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई, दि. : कामगारांना ५० किलो पेक्षा जास्त वजन उचलावे लागू नये यासाठी कांदे - बटाट्याच्या ५० किलो पेक्षा अधिक वजनाच्या गोण्या भरण्यात येऊ नयेत, त्यासंदर्भातील माथाडी कामगारांची वेळोवेळी मागणी होती. त्यामुळे जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्या - पिशव्यांची चढ - उतारा साठी ५० किलो वजना पर्यंत मर्यादा करण्यात आली आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com