Manoj Jarange : ''मुख्यमंत्री बालबुद्धी, मराठ्यांना त्रास देताहेत त्यांना...''; मनोज जरांगेंचं पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!

Manoj Jarange Criticizes Devendra Fadnavis : हजारो मराठा बांधव मुंबईत आल्याने रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे.वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे मुंबईत काही ठिकाणी गोंधळाची परिस्थितीही निर्माण झाली आहे.
Manoj Jarange Criticizes Devendra Fadnavis
Manoj Jarange Criticizes Devendra Fadnavisesakal
Updated on

CM Accused of Ignoring Demands : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरागे यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आजपासून त्यांनी पाणी न पिण्याचाही निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com