Manoj Jarange : मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांबाबत जरांगेंची 'ही' मोठी मागणी; सरकारने घेतला तात्काळ निर्णय

Manoj Jarange : मनोज जरांगेंनी म्हटले की, मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या वारसांना आतापर्यंत १५ कोटी रुपये मदत शासनाकडून दिली आहे. उर्वरित कुटुंबांना आर्थिक मदत १ आठवड्याच्या आत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
Radhakrishna Vikhe Patil with Manoj Jarange during the meeting on Maratha reservation demands, announcing financial aid and government jobs for martyrs’ families.
Radhakrishna Vikhe Patil with Manoj Jarange during the meeting on Maratha reservation demands, announcing financial aid and government jobs for martyrs’ families.esakal
Updated on

Summary

  1. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणानंतर सरकारने ८ पैकी ६ मागण्या मान्य केल्या.

  2. बलिदान दिलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  3. शैक्षणिक पात्रतेनुसार वारसांना एमआयडीसी, महावितरण, राज्य महामंडळात नोकरी मिळणार आहे.

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी केलेल्या आमरणा उपोषणाला यश आले असून सरकारने त्यांच्या ६ पैकी ८ मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी द्यावी अशी मागणीही यावेळी त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. त्याही मागणीवर होकार मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com