

MHADA
ESakal
मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प २०२९ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार म्हाडाने कंबर कसली असून, चालू आर्थिक वर्षात तब्बल २,३५० कोटी रुपये बीडीडी चाळ पुनर्विकसित इमारतींच्या बांधकामावर खर्च केले जाणार आहेत. त्याबाबतची तरतूद म्हाडाने आपल्या अर्थसंकल्पात केली आहे.