Mangal Prabhat Lodha: कबुतरखान्यांवर बंदी घाला; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

Dadar Kabutarkhana: कबुतरखान्यांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून कबुतरखान्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Mangal Prabhat Lodha says on kabutarkhana
Mangal Prabhat Lodha says on kabutarkhanaESakal
Updated on

मुंबई : दादरच्या कबुतरखान्याला ब्रिटिशकालीन वारसा असून १९३३ मध्ये पाण्याचा कारंजा म्हणून त्याची निर्मिती झाली होती. कालांतराने येथे कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रकार सुरू झाला आणि या जागेचे कबुतरखान्यात रूपांतर झाले. मात्र, इथे जमणाऱ्या कबुतरांच्या थव्यामुळे विष्ठा, पिसं आणि दाण्यांमुळे परिसरात अस्वच्छता आणि श्वसनविकारांसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढला असून पालिकेने हा कबुतरखाना हटवण्याचे आदेश जारी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com