

The Dialogue of Power: Queen Tatika’s Administrative Questions and Her Fearless Army
Sakal
'अरे सेनापती, या उत्तर दिशेतून शत्रूप्रवेश झाला तर काय विलाज करशील रे!', सेनापती उत्तर देतो, 'सरकार, या उत्तर देशातून शत्रूप्रवेश होऊन आपणास काही करणार नाही. यासाठी तीरांची कैची, केवळ बाणांचा कोट केला आहे. या ठिकाणी वायूदेखील प्रवेश होणार नाही. त्यामुळे शत्रू काही करणार नाही महाराज !'