Mumbai News: युद्धाचा कृषी उत्पादनांना फटका, पण निर्यातदारांना सरकारचा दिलासा; जेएनपीएत ३००० कंटेनर अडकल्याने सल्ला जारी

Containers Stuck In JNPA: पश्चिम आशियातील युद्धामुळे जेएनपीएत तीन हजार कंटेनर अडकले आहेत. परिणामी निर्यात ठप्प झाली असून कृषी उत्पादनांच्या दरातही घसरण झाली आहे.
3000 containers stuck at JNPA

3000 containers stuck at JNPA

Esakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांकडे होणारी निर्यात विस्कळित झाली असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील बाजारपेठांवर दिसत आहे. फळे, कांदा, साखर आणि भाजीपाला वेळेत पाठवता न आल्याने तो देशांतर्गत बाजारात येत असल्याने कृषी उत्पादनांच्या दरात घसरण झाली आहे. दरम्यान, नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) बंदरातील कोंडी कमी करून निर्यात सुरळीत करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com