Mumbai boat accident: नेव्हीचा स्टंट अन् १३ जणांचा जीव गेला! अपघात बघणारा अन् व्हिडिओ काढणारा श्रवण काय म्हणाला?

Mumbai Boat Accident: 13 Lives Lost in Gateway Tragedy: गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा बेट मार्गावरील ही दुर्घटना जलवाहतुकीतील नियमांचे पालन आणि सुरक्षाविषयीचे गंभीर प्रश्न उपस्थित करते. नेव्ही आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी भविष्यात अशा अपघातांना आळा घालण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
"Gateway of India boat accident, Navy stunt causes ferry collision, Mumbai tragedy photo
"Gateway of India boat accident, Navy stunt causes ferry collision, Mumbai tragedy photoesakal
Updated on

मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा बेट या जलमार्गावर रविवारी भीषण अपघात झाला. ‘नीलकमल’ नावाची प्रवासी फेरी बोट नौदलाच्या वेगवान बोटीला धडकली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून १०१ जणांना बचावण्यात यश आले आहे. मृतांमध्ये सात पुरुष, चार महिला, आणि दोन बालकांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com