Mumbai Boat Accident: समुद्र शांत होता पण किंकाळ्यांनी आभाळ फाटले! २०-२५ प्रवाशांना वाचवणाऱ्या सारंगने सांगितला थरारक अनुभव

Mumbai boat crash update: दुर्घटनेच्या वेळी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचलेल्या एमबीपीटी पायलट बोट पूर्वाचे सारंग अरिफ बामणे यांनी त्यांचा अनुभव सांगितला.
elephanta boat accident
elephanta boat accidentesakal
Updated on

बुधवारी सायंकाळी एलिफंटा येथील अरबी समुद्रात प्रवासी बोटीला झालेल्या भीषण अपघाताने अनेकांचे आयुष्य बदलून गेले. समुद्र शांत होता, परंतु प्रवाशांच्या किंकाळ्यांनी आणि आक्रोशांनी वातावरण तणावपूर्ण झाले. या दुर्घटनेत १३ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर अवस्थेत वाचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com