Mumbai Fire: वांद्रे येथे भीषण आग, १५ ते २० झोपड्या खाक

Latest Maharashtra News | ज्ञानेश्वरनगरमधील एका झोपडीमध्ये दुपारी २.३६ वाजण्याच्या सुमारास आग लागली. झोपडीतील विजेच्या तारेमध्ये बिघाड होऊन आग लागल्याचा प्राथमि
.Mumbai Fire: Fierce fire in Bandra, 15 to 20 huts destroyed
.Mumbai Fire: Fierce fire in Bandra, 15 to 20 huts destroyedsakal
Updated on

Mumbai: वांद्रे पूर्व येथील ज्ञानेश्वरनगर परिसरात शनिवारी (ता. ४) दुपारी लागलेल्या भीषण आगीत १५ ते २० झोपड्या जळून खाक झाल्या. आगीत झोपड्यांमधील साहित्य जळाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com