

mumbai high court
esakal
मुंबई, ता. ३ : राज्यातील अतिमहत्त्वाचे (व्हीआयपी) किंवा अति-अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी) सेवेत असलेल्या चालाकांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार की नाही, अशी विचारणा नुकतीच उच्च न्यायालयाने केली. यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना तीन महिन्यांत निर्णय घेण्याचेही आदेश दिले.