

Love triangle ends in tragedy
esakal
Mumbai Police: मुंबईतल्या खेरवाडी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं असून ६० तासांच्या आतमध्ये पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या खुनाच्या घटनेला लव्ह एँगलची किनार असल्याची माहिती पोलिस तपासामधून पुढे आलेली आहे. हा गुन्हा करण्यात इतरही आरोपींचा सहभाग होता.