Mumbai–Pune Expressway: ३२ तास रस्ता बंद, लोक रस्त्यावर अडकले… राज ठाकरेंनी मागितला टोल परतावा; सरकारच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न

Mumbai–Pune Expressway Crisis: Raj Thackeray Demands Toll Refunds, Emergency Action Plan After 32-Hour Shutdown : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ३२ तास ठप्प: गॅस टँकर अपघातानंतर प्रवासी अडकले, राज ठाकरेंनी टोल परतावा आणि ठोस कृती आराखड्याची केली मागणी
Raj Thackeray Slams 32-Hour Mumbai–Pune Expressway Chaos, Demands Refunds

Raj Thackeray Slams 32-Hour Mumbai–Pune Expressway Chaos, Demands Refunds

esakal

Updated on

मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारा द्रुतगती मार्ग गेल्या काही दिवसांत तब्बल ३२ तासांपेक्षा अधिक काळ बंद राहिला, ज्यामुळे हजारो प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरेंनी राज्य सरकारच्या जबाबदारीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी केवळ रस्ता उभारणे आणि टोल वसुली करणे इतकीच सरकारची भूमिका आहे का, असा सवाल विचारला असून, या काळात प्रवाशांकडून गोळा केलेला टोल परत करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com