

konkan roro boat Accident
ESakal
मुंबई : मुंबई-विजयदुर्ग यादरम्यान सुरू करण्यात आलेल्या रो-रो फेरीसेवेची गुरुवारी नियोजित फेरी रद्द करण्यात आली. बोटीला किरकोळ अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असली तरी सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नेमके कारण काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.