मुंबईचा चेहरा बदलणार? महाराष्ट्र सरकारचा धारावी पुनर्वसनाला दिशा देणारा मोठा निर्णय! जाणून घ्या..

Dharavi Redevelopment : विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत शहरी गरजांवर उपाय शोधण्याचा शासनाचा प्रयत्न दिसून येतो. लवकरच शहराच्या एका उपेक्षित भूभागाचा वापर एका नव्या सामाजिक उद्देशासाठी केला जाणार आहे.
Mumbai All Set To Witness A Structural Change
Mumbai All Set To Witness A Structural Changeesakal
Updated on

Mumbai : धारावीसारख्या जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीपैकी एक असलेल्या परिसराचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुलुंड, कांजुरमार्ग आणि भांडुप या उपनगरांतील सुमारे २५६ एकर नापीक मीठसडा जमीन 'धारावी पुनर्विकास प्रकल्पा'साठी वापरण्यासाठी अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. धारावीत पुनर्वसनासाठी अपात्र ठरलेल्या रहिवाशांचे स्थलांतर या भूखंडांवर केले जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com