Mumbai Water Level: मुंबईकरांचे पाणीसंकट टळले! तलावातील जलसाठ्यात 'इतकी' वाढ

Mumbai News: गेल्या चार दिवसांपासून समाधाकारक पडत असल्याने तलावांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.
Mumbai Water Level
Mumbai Water LevelESakal
Updated on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून समाधाकारक पडत असल्याने तलावांतील जलसाठ्यात ३,६४,२३३ दशलक्ष लिटर म्हणजे २५.१७ टक्के इतकी वाढ झाली आहे. हा साठा पुढील १८ सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे आता मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com