pydhonie family death watermelon cause
esakal
मुंबई : पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण (Mumbai watermelon death incident news) झाले आहे. या घटनेचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे. कडक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या कलिंगड खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.