

Vijay Wadettiwar
esakal
मुंबई - नागपूर येथील एसबीएल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात निष्पाप कामगारांचा बळी हा प्रशासकीय आणि मालकांच्या संगनमताने केलेले ‘हत्याकांड’ आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी करत राज्य सरकारला धारेवर धरले.