Virar News : तडे गेलेल्या नायगाव–पापडी पुलाला डंपर वाहतुकीचा गंभीर धोका; सुरू असलेल्या जड वाहतुकीने नागरिक भयभीत!

Infrastructure Risk : तडे गेलेल्या नायगाव–पापडी पुलावरून जड डंपर वाहतूक सुरूच असल्याने पुलाचा धोका गंभीर बनला आहे. नागरिकांनी तातडीने वाहतूक वळवण्याची मागणी करत आंदोलनाची चेतावणी दिली आहे.
Cracked Nayaigaon–Papdy Bridge Faces Threat from Heavy Dumper Traffic

Cracked Nayaigaon–Papdy Bridge Faces Threat from Heavy Dumper Traffic

sakal

Updated on

विरार : नायगाव स्टेशन परिसरात सुरू असलेल्या नवीन रेल्वे पुलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती भराव सुरू आहे. या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जड डंपरांची दिवसरात्र सुरू असलेली वाहतूक नायगाव कोळीवाड्यातील घरांना भूकंपासारखे तीव्र कंप देत आहे.सर्वात गंभीर बाब म्हणजे नायगाव ते वसई कोळीवाडा जोडणारा एकमेव नायगाव खाडी पुल. या पुलाला स्पष्ट तडे गेलेले आहेत आणि पुलाची स्थिती अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत जड डंपरांची सततची ये-जा सुरू असल्याने पूल पडण्याची शक्यता अधिकच वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com