Navi Mumbai: नवी मुंबईवर पाणी टंचाईचे सावट! मोरबे धरणात केवळ ४३ टक्केच पाणीसाठा शिल्लक

Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात ४३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे नवी मुंबईवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
Navi Mumbai Morbe Dam

Navi Mumbai Morbe Dam

ESakal

Updated on

वाशी : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात केवळ ४३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, १०३ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंद यांनी दिली आहे. संभाव्य एल निनो वादळाच्या शक्यतेमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com