प्रत्येक पाचव्या मिनिटाला एकाचा मृत्यू, सर्वाधिक आत्महत्या, हत्या, अपघाती मृत्यू महाराष्ट्रात; धक्कादायक अहवाल समोर

NCRB: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये प्रत्येक पाचव्या मिनिटाला एकाचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. तसेच सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत असल्याचे अहवालात मांडले आहे.
NCRB

NCRB

ESakal

Updated on

मुंबई : राज्यात सरासरी दर पाचव्या मिनिटाला एका व्यक्तीचा हत्या, आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू घडतो, असे निरीक्षण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने(एमसीआरबी) जारी केलेल्या अहवालात मांडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com