Vasai Virar News : नवं वर्ष जल्लोषाला यंदा तळीरामाची पंचाईत होणार; एकादशी मुळे बार बंद!

Ekadashi Impact : वसईत यंदा नववर्ष जल्लोष एकादशीमुळे थोडा आधीच साजरा होणार आहे. ग्रामीण आणि शहरी रिसॉर्ट्समध्ये गर्दी वाढली असून, पोलीस प्रशासनही विशेष बंदोबस्त करत आहे.
Impact of Ekadashi on New Year Parties

Impact of Ekadashi on New Year Parties

Sakal

Updated on

विरार : नववर्षाचे स्वागत आणि जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी दरवर्षी सर्वजण एकत्र येत असतात मग सुरु होते ती मद्याची पार्टी परंतु यावर्षी मात्र तळीरामाचा हिरमोड होणार आहे. कारण ३१ डिसेंमबरला एकादशी आली आहे. त्यामुळे सर्व बार बंद असणार आहेत. त्यामुळे ३१ तारखे पूर्वी येणाऱ्या २८ तारखेच्या रविवारी साजरी करण्यात येणार आहे. यंदा नववर्षाच्या स्वागताला उपवासाचा अडसर येत असल्याने जल्लोषाच्या नियोजनात मोठा बदल पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com