Nitesh Rane: मच्छीमार समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; नितेश राणे यांची ग्वाही

Latest Mumbai News: पालघर जिल्ह्यातील एमआयडीसीमुळे खाड्या मृत झाल्या आहेत. त्यांना पुनर्जीवित करणे, कोळीवाड्यातील राहत्या घराखालच्या जमिनी मच्छीमारांच्या नावे होणे.
Nitesh Rane: मच्छीमार समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; नितेश राणे यांची ग्वाही
Updated on

Mumbai: शेकडो वर्षांपूर्वीपासून मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार समाजाचे सर्व  प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागणार आहेत, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी दिली. 

अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांची शुक्रवारी (ता. ३) त्यांच्या सुवर्णगड बंगल्यात बैठक झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com