Mumbai Goa highway toll news : मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली होणार नाही, पालकमंत्री राणेंचा विश्वास; सिंधुदुर्गवासीयांना दिलासा

Mumbai Goa highway toll sindhudurg : मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली होणार नसल्याचा विश्वास पालकमंत्री राणेंनी व्यक्त केला आहे. या विधानामुळे सिंधुदुर्गवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
nitesh rane statement mumbai goa highway

nitesh rane statement mumbai goa highway

esakal

Updated on

Konkan mumbai goa highway update : मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू झाली, तरी सिंधुदुर्गातील वाहनांना टोल लागू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री नीतेश राणे म्हणाले.श्री. राणे येथे पावसामुळे झालेल्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी ते म्हणाले, ‘व्यापारी महासंघाने जिल्ह्यातील वाहनांना टोल लागण्याच्या शक्यतेबाबत सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com