Mumbai News: रिक्षाचालक मुंबईच्या गतीचे हृदय! मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

Piyush Goyal: मंत्री पीयूष गोयल यांनी रिक्षाचालकांच्या समस्यांविषयी संवाद साधला. रिक्षाचालक मुंबईच्या गतीचे हृदय आहेत, असेही त्यांनी म्हटले.
Piyush Goyal
Piyush Goyalsakal
Updated on

मुंबई : बोरीवली (पश्चिम) येथे सोमवारी (ता.८) रिक्षाचालकांसोबत आयोजित ‘चाय पे चर्चा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे दुपारी एल.टी. रोडवरील बच्छेलाल टी हाऊस येथे झालेल्या या संवादात सहभागी झाले. शेकडो रिक्षाचालकांनी या कार्यक्रमात हजेरी लावून समस्यांविषयी संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com