Vasai Protest : महावितरणच्या दुर्लक्षामुळे नंदाखाल परिसरात वीज पुरवठा खंडित, संघर्ष समितीचा आक्रोश

Nandakhal Protest : वसई तालुक्यातील सततच्या वीज खंडित पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नंदाखाल संघर्ष समितीने महावितरण कार्यालयात १३ मागण्यांचे पत्र सादर करत २११ कोटींचा भूमीगत वीज प्रकल्प त्वरित सुरू करण्याची व सडलेले पोल बदलण्याची मागणी केली.
Vasai Protest

Vasai Protest

Sakal

Updated on

विरार : वसई तालुक्यातील सततच्या मीच खंडित पुरवठ्या विरुद्ध नंदा काल संघर्ष समितीने महावितरण कंपनीकडे तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. समितीने महावितरण कार्यालय वसई स्टेशन पूर्व येथील शिक्षक अभियंताकडे तक्रार पत्र सादर करून *13 मागण्या* केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com