Virar News : संजय भोईरच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित; स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर तरी गावाला रस्ता मिळणार का?

नायगाव आणि भाईंदरच्यामध्ये असलेलया बेटावरील गाव म्हणजे पाणजू गाव होय. या गावाला जाणयासाठी एकत्र बोटीतून जावे लागते किंवा रेल्वे लाईनवरून.
panju village

panju village

sakal

Updated on

विरार - नायगाव आणि भाईंदरच्यामध्ये असलेलया बेटावरील गाव म्हणजे पाणजू गाव होय. या गावाला जाणयासाठी एकत्र बोटीतून जावे लागते किंवा रेल्वे लाईनवरून नायगाव किंवा भाईंदर स्टेशन गाठावे लागते. स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही हे बेट विविध सुविधा पासून वंचीत राहिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com