Mumbai Local: रेल्‍वेस्‍थानकांना समस्‍यांचा विळखा! ढिसाळ कारभाराचा फटका, प्रवाशांची गैरसोय

Railway Station Update: उरण तालुक्यात रेल्वेसेवा सुरू होऊन दीड वर्षेही झाले नसताना चारही रेल्‍वेस्‍थानके समस्‍यांच्या विळख्यात सापडली आहेत. मध्य रेल्वेच्या या कारभारामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Uran taluka Railway stations facing problems
Uran taluka Railway stations facing problems ESakal
Updated on

उरण : औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या उरण तालुक्यात रेल्वेसेवा सुरू होऊन दीड वर्षेही झाले नसताना चारही रेल्‍वेस्‍थानके समस्‍यांच्या विळख्यात सापडली आहेत. रेल्‍वे प्रशासन व इतर यंत्रणांच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसत असून, गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com