Mumbai: मुंबईत आरबीआय कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारणार, २१० झाडांची कत्तल होणार; पर्यावरणप्रेमींची टीका

RBI Staff Quarters: मुंबईत आरबीआय कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारणार असल्यामुळे २१० झाडांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींनी प्रशासनावर टीका केली आहे.
Trees Felled for RBI Staff Quarters Project

Trees Felled for RBI Staff Quarters Project

Esakal

Updated on

मुंबई : मुंबईतील सिमेंटच्या जंगलात आधीच मोकळ्या हवेसाठी संघर्ष सुरू असताना, चेंबूर येथील आरबीआय स्टाफ क्वार्टर्सच्या उभारणीसाठी २१० झाडांच्या कत्तल व पुनर्रोपणाचा मार्ग मोकळा झाला आहे. वृक्ष प्राधिकरणाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असली, तरी पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाला ‘पर्यावरणाशी खेळ’ असल्याचे संबोधत तीव्र विरोध दर्शविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com