Mumbai News: १३८ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च अन्...; मुंबईतील 'या' स्थानकांचा कायापालट! पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, पण कधी?

Amrit Bharat Yojana : अमृत ​​भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील १०३ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास झाला आहे. यामध्ये मुंबईतील ४ स्थानकांचा समावेश आहे. पंतप्रधान यांच्या हस्ते पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले जाणार आहे.
Amrit Bharat Scheme
Amrit Bharat Scheme Transforming 103 StationsESakal
Updated on

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने देशभरातील १२७५ स्थानकांचा कायापालट करण्यासाठी 'अमृत ​​भारत स्टेशन योजना' सुरु केली. या योजनेअंतर्गत देशभरातील १२७५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. सध्या केंद्र सरकारकडून सुरु केलेल्या अमृत ​​भारत स्टेशन योजनेद्वारे १०३ रेल्वे स्थानकांचा कायापालट पूर्ण झाला आहे. ज्यामध्ये चांगल्या प्रवासी सुविधा, सुधारित वाहतूक परिसंचरण, प्रगत साइन बोर्ड या गोष्टींचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com