रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

Government Action on Use chemicals in Foods: अन्नपदार्थांमध्ये रासायनिक भेसळ करणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने कडक इशारा जारी केला आहे. त्यानुसार दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार आहेत.
Government  action on use chemicals on foods

Government action on use chemicals on foods

ESakal

Updated on

जुईनगर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार आणि थेट पणन परवानाधारकांसाठी महाराष्ट्र सरकारने कडक इशारा जारी केला आहे. फळे, भाज्या, मसाले आणि सुकामेवा कृत्रिमरीत्या पिकवणे, रंग-चमक वाढवणे किंवा टिकाऊपणा वाढवण्यासाठी घातक रसायनांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com