आठ दिवसांत ४ बकऱ्यांचा मृत्यू

आठ दिवसांत ४ बकऱ्यांचा मृत्यू

Published on

आठ दिवसांत चार बकऱ्यांचा मृत्यू
जोगलवाडीत विचित्र आजाराचा प्रादुर्भाव
मोखाडा, ता. १४ (बातमीदार) ः तालुक्यातील सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायतीमधील जोगलवाडीत संसर्गजन्य रोगामुळे आठ दिवसांत ४ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेळीपालन करणारे आदिवासी शेतकरी हवालदिल आहेत.
जोगलवाडीतील राजेवाडीमध्ये गाय, बैल आणि वासरांना विचित्र आजाराची लागण होऊन मृत्यू झाला होता.. तर अन्य जनावरांना त्याची लागण होऊ लागली आहे. ही घटना ताजी असतानाच भरत पाटील यांचा १ बोकड, देवानंद मुकणे यांचे दोन तर सुनंदा हिलम यांची एक अशा चार बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेळीपालन करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com