Mumbai Traffic: मुंबईकरांची कोंडीतून सुटका कधी? वाहतुकीचा विषय जाहीरनाम्‍यात घ्‍यावा, वाहतूकतज्ज्ञांची मागणी

Mumbai Traffic Solution: मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून वाहतुकीचा विषय जाहीरनाम्‍यात घ्‍यावा, अशी मागणी वाहतूकतज्ज्ञांनी केली आहे.
Mumbai Traffic Jam
Mumbai Traffic JamESakal
Updated on

मुंबई : निवडणूक कोणतीही असो त्यामध्ये वाहतूककोंडीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. आता महापालिकेच्या निवडणुकीतही वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाला महत्त्वाचा वाटत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com