Mumbai Local: प्रवाशांची घुसमट होते, रेल्वेचा 'तो' निर्णय चुकीचा, प्रशासनाच्या प्लॅनवर तज्ज्ञांचं नेमकं म्हणणं काय ?

Mumbra Train Accident: मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच लोकलचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, लोकलचे बंद दरवाजा करण्याचा निर्णय चुकीचा ठरेल, असे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
Mumbai Local
Mumbai LocalESakal
Updated on

मुंबई : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच लोकलचे दरवाजे बंद करण्याचा धक्कादायक निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, वाढती प्रवासी संख्या पाहता स्थानिकांना जवळ रोजगार उपलब्ध करून देणे, रेल्वेने फेऱ्या वाढवणे अपेक्षित असून लोकलचे बंद दरवाजा करण्याचा निर्णय चुकीचा ठरेल, असे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com