
उल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरातील मनसेने पेढे वाढून विवाह लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले. यावेळी काळाची गरज ओळखून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याची हाक नागरिकांनी दिली असून तशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.