मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आता जगाच्या नकाशावर आले आहेत,' असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.