Vande Bharat: मुंबईहून गोव्याला निघालेली ट्रेन अचानक पनवेलऐवजी कल्याणला पोहोचली; नेमकं कारण काय तर...

Mumbai Local News: यंत्रणेत बिघाड झाल्याने गाडी ४० मिनिटे ठप्प झाली. ही समस्या सकाळी ६:१० वाजता निर्माण झाली होती.
Mumbai-Goa Vande Bharat Train Loses Track, Ends Up in Kalyan
Mumbai-Goa Vande Bharat Train Loses Track, Ends Up in Kalyansakal
Updated on

नितीन बिनेकर

Latest Mumbai news: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला सोमवारी सकाळी तांत्रिक अडथळ्यामुळे मार्ग बदलावा लागला. दिवा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने गाडीला कल्याणमार्गे वळवण्यात आले. या कारणामुळे वंदे भारत एक्सप्रेसला दीड तास विलंबाचा फटका बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक २२२२९ वंदे भारत एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत, सकाळी ५:२५ वाजता, सीएसएमटी स्थानकावरून सुटली. मात्र दिवा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने गाडी ४० मिनिटे ठप्प झाली. ही समस्या सकाळी ६:१० वाजता निर्माण झाली होती.

Mumbai-Goa Vande Bharat Train Loses Track, Ends Up in Kalyan
रेल्वेच्या खोदकामात तीन वेळा वीजवाहिनीचे नुकसान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com