Varsha Gaikwad: आम्ही मुंबईकरांच्या प्रश्नांवर महापालिकेत आवाज उठवू, वर्षा गायकवाड यांचे वक्तव्य

Varsha Gaikwad Criticism: मुंबईत काँग्रेसचे कमी नगरसेवक निवडून आले आहेत. असे असले तरीही मुंबईकरांच्या प्रश्नांवर महापालिकेत आवाज उठवू,’ असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले.
Varsha Gaikwad Criticism

Varsha Gaikwad Criticism

ESakal

Updated on

मुंबई : ‘अत्यंत विपरीत परिस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या निर्धाराने लढले. मुंबईत काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. आमची संख्या कमी असली तरी मुंबईकरांच्या प्रश्नांवर महापालिकेत आवाज उठवू,’ असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी सोमवारी (ता. १९) सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com