Mumbai News: मुंबईतील हिराबाई अपार्टमेंट सील, पालिकेची कारवाई; ६५ कुटुंबावर बेघर होण्याची वेळ

VVMC Action: वसई-विरार महापालिकेने मुंबईतील हिराबाई अपार्टमेंट सील केले आहे. यामुळे ६५ कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे.
VVMC Action On Dangerous building

VVMC Action On Dangerous building

ESakal

Updated on

विरार : विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरातील हिराबाई अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग कोसळल्यानंतर वसई-विरार महापालिकेने इमारत धोकादायक घोषित करून ती रिकामी केली आणि प्रवेशद्वार सील केले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ६५ कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com