Mumbai News: पाणीवाटपात दुजाभाव! दक्षिण मुंबईत मुबलक पाणी, उपनगरांत मर्यादित पुरवठा

Mumbai Water Supply: पाणी हक्क समितीने पाणीवाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. दक्षिण मुंबईत मुबलक पाणी तर उपनगरांत मर्यादित पुरवठा केला जात असल्याचे पाणी हक्क समितीचे म्हणणे आहे.
Mumbai Water Supply

Mumbai Water Supply

ESakal

Updated on

विष्णू सोनवणे

मुंबई : मुंबईतील असमान पाणीवाटपाचा प्रश्न हा केवळ प्रशासकीय तांत्रिक समस्या नसून मुंबईकरांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रश्नाचे निगडित आहे. ही समस्या आता दीर्घकालीन होत असल्याने त्यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी आता दोन्ही उपनगरांतून होऊ लागली आहे. दक्षिण मुंबईत मुबलक पाणी मिळताे तर, उपनगरांमध्ये मात्र मर्यादित पुरवठा केला जातो, असा आरोप पाणी हक्क समितीने केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com