Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Mumbai Dam Water Level: मुंबईतील सात धरणांमध्ये ७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे मुंबईवर कपातीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
Mumbai Dam Water Level

Mumbai Dam Water Level

ESakal

Updated on

मुंबई : शहराची तहान भागवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात जून महिना संपत आला तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. महापालिकेच्या आजच्या आकडेवारीनुसार सर्व धरणांमधील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा अवघा १,०८,९६७दशलक्ष लिटर म्हणजेच ७.५३ टक्के इतकाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com