Flood Damage: राजकीय दबावाखाली पंचनामे? शेतकऱ्यांचा आरोप, खरडलेल्या जमिनींचा उल्लेखच नाही!

Crop Loss: कौठा शिवारातील शेतकऱ्यांची अतिवृष्टी आणि पुराने शेती खरडून गेल्यानंतरही महसूल विभागाने योग्य पंचनामे न केल्याची तक्रार आहे. शेतकऱ्यांनी चौकशी व नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
Flood Damage

Flood Damage

sakal

Updated on

कंधार : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच पुराने मन्याड नदीसह परिसरातील नाल्यांना पूर आला, ज्यामुळे कौठा शिवारातील शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com