Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Nanded Farms: खरिपासाठी जिल्ह्याला दोन लाख १६ हजार टन रासायनिक खताची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार कृषी आयुक्त कार्यालयाकडून आवंटन मिळाले. त्यामुळे खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
Crop Loss

Crop Loss

sakal

Updated on

रामेश्वर काकडे

नांदेड : खरिपासाठी जिल्ह्याला दोन लाख १६ हजार टन रासायनिक खताची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार कृषी आयुक्त कार्यालयाकडून आवंटन मिळाले. त्यामुळे खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com