Nanded News: अतिवृष्टीचा फटका; नांदगावच्या शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणामुळे संपविले जीवन

Marathwada Crisis : लोहा तालुक्यातील नांदगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने अतिवृष्टी, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे जीवन संपविले. राजीव भरकडे या शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Nanded News

Nanded News

sakal

Updated on

मारतळा : सततची नापिकी, आता झालेली अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे नांदगाव (ता. लोहा) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने खदानीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. सहा) दुपारी उघडकीस आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com