
कुटुंबातील लहान, तरुणांसह ज्येष्ठांमध्येही मान आणि पाठीचे विकार वाढले आहेत. मोबाईलचा अतिवापर हे विकार वाढण्यामागे मुख्य कारण असल्याचे मत शहरातील डॉक्टरांनी व्यक्त करत आहेत. दिवसाला दहापैकी पाच ते सहा रुग्णांना मान आणि पाठीचा आजार जडल्याची माहिती डॉक्टर देत आहेत.