Agriculture Loss : वादळाने ४७९० हेक्टर फळबागांचे नुकसान; प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनामे सादर, १०.७६ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

Nanded News : नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे ४,७९० हेक्टर क्षेत्रावर फळपिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसाठी १० कोटी ७६ लाखांची भरपाई मागणी करण्यात आली आहे.
Agriculture Loss
Agriculture Loss sakal
Updated on

नांदेड : जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे अर्धापूर, धर्माबाद, भोकर, कंधार, मुखेड, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, मुदखेड या तालुक्यांतील ४ हजार ७५९.७० हेक्टरवरील फळपिके, तर ३१.५३ हेक्टर बागायती पिके असे एकूण चार हजार ७९०.७८ हेक्टर क्षेत्र भुईसपाट झाले असून, सात हजार ४९८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com