Nanded News: जिल्ह्यात दीड वर्षापासून निराधारांना अर्थसाहाय्य नाही ;बालसंगोपन योजना ठप्प;क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना दीड वर्षांपासून राबवली नाही

Thousands of Orphans and Destitute Children Affected: नांदेड जिल्ह्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना दीड वर्षांपासून ठप्प; अनाथ, निराधार व गरजू बालकांना आर्थिक सहाय्य न मिळाल्याने पालकांना अडचणी
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: अनाथ, निराधार आणि गरजू बालकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना मागील दीड वर्षापासून जिल्ह्यात ठप्प असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक साहाय्याचा लाभ न मिळाल्याने जिल्ह्यातील सुमारे पाच हजार बालकांच्या पालनपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालकांनी व अशा मुलांचे संगोपन करणाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com